रविवार, २० एप्रिल, २००८

आनंद साधना.

माझी भुमिका
या पॄथ्वीतलावर विलसणारें जीवन आनंदाचे दॄष्य रुप आहे असे मी मानतो. त्या जीवनाचा थोडा अंश माझ्या अंतर्यामी वास करतो. त्याजीवनाचा अर्थ कळावा अशी तीव्र जिज्ञासा मला जन्मभर प्रेरणा देत आली. तिच्यातून जें तत्वज्ञान आणि साधन निर्माण झाले त्याच्या आधारावर मी आतापर्यंत जगलों. म्हणून "अथातो जीवन - जिज्ञासा" असे माझ्या आनंद - साधनेचे प्रथम सूत्र आहे. माझ्या आनंदसाधनेत माणसाला म्हणजे व्यक्तीला मध्यवर्ति स्थान आहे. माणूस जगासाठी नसून जग माणसासाठी आहे असे मानावे लागते कारण माणूस सुधारला तर जग सुधारते व माणूस घसरला तर जग घसरते. म्हणून माणूस हाच जगाची किंमत ओळखण्याचा व मोजण्याचा मानदंड होय. मानवी जीवनात अनेक शक्ति वास करतात. त्यापैकी प्रज्ञा आणि श्रद्धा या दोघींना आनंद-साधनेत विशेष महत्व द्यावे लागते.......
(प्रत्येकाने एकदातरी वाचावे असे पुस्तक)
आनंद साधना
एका साधकाचा साधन वॄतांत
के.वि. बेलसरे
त्रिदल प्रकाशन, मुंबई - ४

रविवार, १३ एप्रिल, २००८

लहर नहीं जहर हूं मै....

या महिन्याच्या मुंबई ग्राहक पंचायतीद्वारे प्रकाशित होण्यार्‍या "ग्राहकहिताय" मध्ये खालील कविता प्रकाशित झालेली आहे. ती त्यांनी "ॠषि प्रसाद" च्या जानेवारी २००८ च्या अंकातुन घेतली आहे व कवि आहेत श्री. गिरीश कुमार जोशी, उदयपुर, राजस्थान. कविता सामान्यांच्या फायद्यासाठी व कोला भक्तांना ईशारा देणारी असल्यामूळे कवि किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय येथे देत आहे.
लहर नहीं जहर हूं मै....
पेप्सी बोली कोका कोला !
भारत का इंन्सान है भोला ।
विदेश से मै आयी हूं,
साथ मौत को लायी हूं ।
लहर नही जहर हूं मै,
गुर्दों पर बढता कहर हूं मैं ।
मेरी पीएच दो पॉइन्ट सात,
मुझमें गिरकर गल जायें दॉंत ।
झिंक आर्सेनिक लेड हूं मैं,
काटे ऑंतों को वो ब्लेड हूं मैं ।
मुझसे बढती एसिडीटी,
फिर क्यों पीते भैया - दीदी ?
ऎसी मेरी कहानी हैं,
मुझसे अच्छा तो पानी हैं ।
दूध दवा है, दूध दूवा है,
मैं जहरीला पानी हूं ।
हॉं, दूध मुझसे सस्ता है,
फिर पीकर मुझको क्यों मरता है ?
५४० करोड कमाती हूं,
विदेश में ले जाती हूं ।
शिव ने भी ना जहर उतारा,
कभी अपने कण्ठ के नीचे ।
तुम मूर्ख नादान हो यारो !
पडे हुए हो मेरे पीछे ।
देखो इन्सां लालच में अंधा,
बना लिया है मुझको धंधा ।
मैं पहुंची हूं आज वहॉं पर,
पीने का नहीं पानी जहॉं पर ।
छोडो नकल अब अकल से जीयो,
जो कुछ पीना सॅंभल के पीयो ।
इतना रखना अब तुम ध्यान,
घर आयें जब मेहमान ।
इतनी तो तुम रस्म निभाना,
उनको भी कुछ कसम दिलाना ।
दूध जूस गाजर रस पीना,
डालकर छाछ मे जीरा पुदीना ।
अननास आम का अमृत,
बेदाना बेलफल का शरबत ।
स्वास्थवर्धक नींबू का पानी,
जिसका नही है कोई सानी ।
तुम भी पीना और पिलाना,
पेप्सी नहीं अब घर में लाना ।
अब तो समझो मेरे बाप,
मेरे बचे स्टॉक से करो टॉयलेट साफ ।
नहीं तो होगा वो अंजाम,
कर दूंगी मैं काम तमाम ।